फडणवीसांना सवाल केला, विनायक राऊतांनी सरकारनं अदानींना दिलेल्या सवलतींचा पाढाच वाचला
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धोरणांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने विराट मोर्चा काढला.या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले.मोर्चाला संबोधित करताना विनायक राऊत यांनी अदानींसह भाजपवर हल्लाबोल केला.विनायक राऊतांनी सरकारनं अदानींना दिलेल्या सवलतींचा पाढाच वाचला.देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत विनायक राऊतांनी चॅलेंज दिलं.