समूहशाळांचा निर्णय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर घाव घालणारा?, शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांच्याशी चर्चा
1254 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करासमूह शाळा स्थापन करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे सध्या तातडीने लक्ष वेधण्याची गरज आहे. कारण, या समूह शाळा स्थापन होत असताना राज्यभरातील जवळपास १४ हजार शाळा बंद होणार असल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर, समूह शाळा ही संकल्पना नेमकी काय? विद्यार्थ्यांच्या भविष्यावर या निर्णयाचा काय परिणाम होईल? शिक्षक, पालक विद्यार्थ्यांची या निर्णयावरची भूमिका काय? आणि खरंच हा निर्णय कुणासाठी आणि किती लाभदायक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे संपादन अभिजीत कांबळे यांनी शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांच्याशी बातचीत केली आहे.