पक्षासोबत बेईमानी करेन पण शेतकरी बापाशी नाही; असंसदीय भाषेत बच्चू कडूंचं सरकारवर टीकास्त्र
1103 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकांदा निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडूंची विधानसभेत जीभ घसरली.सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांना मारलं असा आरोप बच्चू कडू यांनी केला.सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही असंही बच्चू कडू म्हणाले.जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत आहे हा मुद्दाही बच्चू कडू यांनी मांडला.पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला.