इकबाल मिर्चीसोबत संबंध, ईडीची कारवाई, तरीही पटेल पंगतीत चालतात; पटोलेंची फडणवीसांवर टीका
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.प्रफुल पटेल प्रकरणावरून नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीमलिकांना महायुतीत येण्यास विरोध आहे, मग प्रफुल पटेल कसे चालतात? असा सवाल पटोलेंनी केला.प्रफुल पटेलांवर इकबाल मिर्चीसोबत संबंध असल्याच्या आरोपातून ईडी कारवाई झाल्याची आठवण पटोलेंनी फडणवीसांना करून दिली.