अब्दुल सत्तारांकडे शेतकऱ्याची थेट गांजा लागवडीची मागणी; कृषी मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी नाशिक दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांमध्ये बसून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. वैतागलेल्या शेतकऱ्यानं शेवटी सत्तारांसमोरच गांजा लागवडीची मागणी केली. सत्तारांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. सत्तारांनी नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांशी चर्चा केली