आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा; नाना पाटेकरांचं शेतकऱ्यांना आवाहन
1415 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अभिनेते नाना पाटेकरांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा असे म्हणत शेतकऱ्यांना नाना पाटेकरांनी आवाहन केले.कोणता आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे? असं म्हणत नाना पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली.नाशिकच्या एका फार्मवर रविवारी आयोजित शेतकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी नाना पाटेकर बोलत होते.