आमची जमीन गेली, पण समृद्धीसारखा महामार्ग झाल्यामुळे जीवन बदलणार; शेतकरी समाधानी
1819 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करासमृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्याच लोकार्पण २६ मे रोजी होत आहे.शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या ८० किलोमीटरच्या या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण होत आहे.या महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.महामार्गामुळे मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होतील यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.