कांदा निर्यात बंदीला एक महिना पूर्ण, नुकसान कोण भरुन देणार? शेतकऱ्यांचा सवाल
1046 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबरला घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयास आज एक महिना पूर्ण झाले असून मोदी सरकारच्या या निर्णयाने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपये मोठे नुकसान झाले आहे. निर्यात बंदी असल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून सरकार ने निर्यात बंदी तातडीने उठवावी अशी मागणी बाजार समिती संचालक करत आहे