अहिल्याबाई आणि सावित्रीबाई यांचे पुतळे जाणीवपूर्वक हटवले का हे शोधले पाहिजे | छगन भुजबळ
1177 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करास्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती कार्यक्रम दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्र सदन येथील सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते.या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते उपस्थित होते.या प्रकरणावर छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.