शेतीनं थकवलं म्हणून कुक्कुटपालन केलं, पण अवकाळीमुळे क्षणात सारं उद्ध्वस्त झालं
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आक्रोश करणाऱ्या या बळीराजाच्या वेदना ऐकाल तर तुम्हीही सुन्न व्हाल....अवकाळी पाऊस अन् अतिवृष्टीनं या शेतकऱ्याचं सारं काही हिरावलंय...नाशकात झालेल्या गारपिटीत शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडचं मोठं नुकसान झालंय...हे शेड कोसळल्यानं त्याखाली दबून १० हजारांहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झालाय.