निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलाॅग सुरु, आम्हालाही सवय झाली; देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं
1041 views
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे. आम्हाला पवारांची सवय झाली, निवडणुका आल्या की डायलाॅग सुरु होतात असं फडणवीस म्हणाले. पवारांची स्वप्न कधी पूर्ण झाली नाहीत, ना २०१४ ला, ना २०१९ ला; असंही फडणवीस म्हणाले. देशभरात मोदी विरुद्ध वातावरण आहे हे फक्त पवारांनाच दिसतं, असं म्हणत खिल्लीही उडवली.