राजकारणाचा चिखल झालाय; अजित दादांच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांचं स्पष्ट मत
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राजकारण्यांनी राजकारणाचा चिखल करू नये अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. सध्या राजकारणात चालेली उलथापालथ पाहता शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलीये ती त्यांच्या पिकभावाबद्दल तसेच त्यांच्या इतर अडचणींबाबत, आम्ही मातीत काम करतो त्यामुळे आमचा मातीचा चिखल चांगला पण राजकारणातला नको असही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे, तेसच अजित दादांच्या भूमिकेबाबतही शेतकऱ्यांनी संभ्रमित प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं शेतकऱ्यांना आणि त्यांच्या अडचणींना विसरू नये अशी विनंती बळीराजानं केली आहे.