कांद्याचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यानं कवितेतून सरकारवर साधला निशाणा
1319 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यात सध्या कांद्याचे दर पडले आहेत, त्यामुळे शेतकरी भाव मिळावा यासाठी आंदोलन करीत आहे.विलास हाडवळे हे व्यवसायाने शेतकरी असून ते जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील रहिवाशी आहेत.गेल्या २५ वर्षांपासून ते विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून समाजातील व्यथा मांडण्याचे काम करतात.शेतकरी विलास हाडवळे यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नाबाबत कवितेच्या माध्यमातून व्यथा मांडली आहे.