कधी दुष्काळ ओला तर कधी दमडी न हातावर, शेतकरी दिनादिवशी कवींनी व्यथा मांडल्या
1082 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२३ डिसेंबर दिवशी शेतकरी दिन साजरा केला जातो.यानिमित्ताने पुण्यात राहणाऱ्या युवा कवींनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या.शेतकऱ्यांच्या वेदना कवितेतून मांडत तरूणांनी सरकारला साद घातली.शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर कवींनी बोट ठेवलं.निसर्ग आणि व्यवस्थेमुळे शेतकरी संकटात असल्याची भावना व्यक्त केली