भरत गोगावलेंच्या हस्ते घरांचं वाटप; तळीये दरड दुर्घटनाग्रस्तांना दोन वर्षांनंतर दिलासा
1319 views
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब करारायगड जिल्हयातील महाड तालुक्यातील काळा दिवस म्हणजे तळीये दरड दुर्घटना. तळीये गावची कोंडाळकर वाडी दरडी खाली गाडली गेली, जवळपास 87 निष्पापांचा जीव गेला. शासनाने या गावाचे पुनर्वसन करण्याचे अश्वासन दिले होते. भरत गोगावलेंच्या हस्ते घरांचं वाटप करण्यात आलं. दोन वर्षांनंतर तळीये दरड दुर्घटनाग्रस्तांना दिलासा मिळाला.