सर्व्हेतील कल काहीही असो राज्यात महायुतीचंच पारडं जड; कोकणवासीयांची पहिली प्रतिक्रिया
1157 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएबीपी आणि सी व्होटर्सचा सर्व्हे काहीही असला तरीही महायुतीचा विजय हा निश्चित असून रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, तसेच इतकंच नव्हे तर बारामतीमध्येही सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित असल्याचा विषय कोकणवासीयांनी व्यक्त केला आहे. आमचा या सर्व्हेवर पूर्णपणे विश्वास नाही, हा प्राथमिक कल दर्शवणारा अंदाज असला तरीही महायुतीचाच राज्यात विजय निश्चित, अशी प्रतिक्रिया कोकणातून आली आहे.