उद्धव ठाकरेंकडे आज काही नसलं तरी देशात सत्ता मिळवायची असेल तर त्यांनाच पुढे करावं लागेल | भास्कर जाधव
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी पदाधिाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी सहा महिन्यानंतर भास्कर जाधव मंत्री म्हणून फिरेल असं भास्कर जाधव म्हणाले.भास्कर जाधव यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.तसंच देशात सत्तेवर यायचं असेल तर उद्धव ठाकरेंना पुढे करावं लागेल असंही भास्कर जाधव म्हणाले.