आपण संपूर्ण रत्नागिरी ताब्यात घ्यायचं ठरवलं, पाचही जागा ठाकरे गटाच्या असतील; भास्कर जाधवांनी दंड थोपटले
1316 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी शुक्रवारी (१५ सप्टेंबर) चिपळूण खेर्डी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी, भास्कर जाधवांनी सांगितलं की संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आपण ताब्यात घ्यायचं ठरवलं असून सर्वच्या सर्व पाचही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या असतील. चिपळूणच्या जागेवर कोण दिसत नाही, सर्वजण मलाच उभे राहा सांगतात काय करू राहू का? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थितांना करताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला पाठिंबा दर्शवला.