गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मंत्री रवींद्र चव्हाणांचं आवाहन
1001 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी माहिती दिली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असल्याने हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असं आश्वासनही रवींद्र चव्हाणांनी दिलं आहे. आपल्या राजकीय प्रवासाबाबतही यावेळी रवींद्र चव्हाण बोलत होते.
ratnagiriTimesXP MarathiUpdated: 20 Mar 2023, 10:02 am