मुंबई-पुणेकरांच्या गर्दीने फुलला दिवे आगारचा समुद्रकिनारा; मनसोक्त लुटला सुट्टीचा आनंद
6566 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजोडून आलेल्या सुट्टीमुळे अलिबागपासून सिंधुदुर्गातील तारकर्ली-मालवणपर्यंतचे सगळे समुद्रकिनारे. पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक कोल्हापूर, सातारा आदी परिसरातून कोकणात लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले.रायगड जिल्ह्यातील अन्य समुद्र किनाऱ्याप्रमाणेच दिवेआगर हा एक महत्त्वपूर्ण किनारा असून तो . सगळ्यात विस्तीर्ण व सुरक्षित असा समुद्रकिनारा मानला जातो. अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेच घेत असून ही सुट्टी पर्यटक एन्जॉय करत आहेत.