आमच्यासाठी निवडणूक सोप्पी; ४५ खासदार आणि २१५ आमदार जिंकून आणू; उदय सामंतांचा दावा
1172 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करानिधी वाटपावरून अजितदादा गटामध्ये असलेल्या नाराजीच्या चर्चांवर शिंदे गटाचे नेते. मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, आमच्यासाठी ही निवडणूक सोपी असून ४५5 खासदार, तर २१५ आमदार जिंकून येतील .असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे.