दोनजण लग्नाला उत्सुक असतील तर पळून जाऊन लग्न करणेच योग्य असते, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
1453 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराइंडिया आघाडीत समावेश होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं.दोन भटजींमुळे लग्नासाठी मुहुर्त निघत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली.दोनजण लग्नाला उत्सुक असतील तर पळून जाऊन लग्न करणेच योग्य असते, असं मिश्किल भाष्य जयंत पाटलांनी केलं.