शेवटच्या गावाला पाणी पोहोचेपर्यंत निवडणूक लढणार नाही, जयकुमार गोरेंची फडणवीसांसमोरच घोषणा
1604 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
आमदार जयकुमार गोरे यांनी मोठी घोषणा करत जोवर माण खटावच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार नाही तोवर विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी भूमिका मांडत एक नवा संकल्प माणच्या जनतेसमोर केला.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मागणीला प्रतिसाद देत ऑगस्टमध्ये मीच या पाण्याचे पूजन करायला माण तालुक्यात येईल असे आश्वासन जयकुमार गोरे यांना दिलं.
sataraTimesXP MarathiUpdated: 25 Feb 2024, 7:32 pm