२०१४ आणि २०१९ च्या बाता आता कुणीच सांगू नये, लोकांची स्वप्नं भंगली आहेत; नाना पटोलेंचा निशाणा
1038 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविरोधक कितीही एकवटले तरी मोदी लाटेत सगळे पाचापाचोळ्यासारखे उडून गेले, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सूचक इशारा दिला आहे. शिंदेजी जरा थांबा, घाई नको, पालापाचोळा कोण हे लवकरच समजेल, फक्त निवडणुका लाावा, असा टोला पटोलेंनी लगावला. मोदींवरून नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली आहे.