अशोक चव्हाण गेल्यानं नांदेड काँग्रेसला धक्का नाही तर बळकटी मिळाली | वसंत चव्हाण
महाराष्ट्र चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रतापराव चिखलीकर आणि वसंत चव्हाण यांचा सामना होणार आहे.अशोक चव्हाण सोबत असले तरी चिखलीकरांना पाडणार असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केला.नांदेडची शहराची अवस्था दयनीय आहे असं चव्हाण म्हणाले.खासदार झाल्यानंतर एमआयडीसी सुरु करणार असल्याचं वसंत चव्हाण यांनी सांगितलं.अशोक चव्हाण गेल्यानं काँग्रेसला धक्का लागलेला नसून बळकटी मिळाल्याचं चव्हाण म्हणाले.अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं पक्षातील तरुणांना वाव मिळाल्याचंही चव्हाणांनी सांगितलं.सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या पाठीशी असल्याचं वसंत चव्हाणांनी सांगितलं.