Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
ट्रेंड मोडण्यात अपयश, योजनांचा पाऊस, तरी जादूगार गेहलोत फसले; ५ कारणांमुळे काँग्रेसचा पराभव
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
१९९३ पासून राजस्थानात दर ५ वर्षांनी सत्तापालट होते...अन् यंदाच्या निवडणुकीतही राजस्थानने आपली हीच परंपरा कायम ठेवली...खरंतर वर्षांनुवर्षे चालत आलेल्या पॅटर्नप्रमाणेच राजस्थानचा यंदाचा निकाल लागला पण हा पॅटर्न बदलण्यासाठी ५ वर्षे जीवाचं रान केलेल्या काँग्रेसला इथं पराभवच पदरी पडला...उत्तमोत्तम योजना राबवून, अन् चांगलं काम करूनही काँग्रेसला यंदाचा हा पराभव पचवावा लागेल...अन् सोबतच या निवडणुकीत केलेल्या चुकांमधून शिकावं लागेल...राजस्थानमधील पराभवाची ती ५ मोठी कारणं काय? कुठं बेसावध राहणं काँग्रेसला महागात पडलं? अन् सारं करूनही राजस्थानने काँग्रेसला का नाकारलं? तेच या व्हिडिओत पाहू.