राजकीय परिस्थितीवर बोलणं सोडून दिलं असं नाना पाटेकर का म्हणाले?
1174 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करामकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'ओले आले' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.या निमित्ताने दोघांनीही 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'ला विशेष मुलाखत दिली.नाना पाटेकर यांनी मी राजकीय परिस्थितीवर बोलणं सोडून दिलंय असं मत व्यक्त केलं.पंतप्रधान मोदी चांगलं काम करत असतील तर मी टीका का करावी? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.