अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर निशाना; 'अबकी बार ४०० पार' चा नारा
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर निशाना साधला. 'अबकी बार ४०० पार' चा नारा देत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली . “ लोकांना पुन्हा भाजप सरकार पाहायचे नाही तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही पण गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट झाली” असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली.