लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडे पैसा नाही, अडचण सांगत राहुल गांधींचा मोदी, शाहांवर आरोप
1103 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेसने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले.काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बँक खात्यांवर कारवाई झाली असून काँग्रेसची खाती गोठवली आहेत असं राहुल गांधी म्हणाले.या निवडणुकीत आम्ही प्रचारही करु शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले.आमचे नेते प्रवासही करु शकत नाहीत. रेल्वे तिकीटासाठीही पैसे नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.देशात लोकशाही आहे हे खोटं आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.