विश्वचषक फायनलमध्ये आपण जिंकलो असतो, पण 'पनौती' लागली अन् हरलो; राहुल गांधींचा रोख कुणाकडे?
1065 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१९ नोव्हेंबरला विश्वचषक फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.त्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियासाठी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.दरम्यान, राजस्थानमधील जालोर येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी भारताच्या पराभवाबाबत अजब विधान केले.जाहीर सभेतील काही जणांनी पनौती पनौती अशी घोषणाबाजी सुरू केली होती. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, टीम इंडिया विश्वचषक जिंकली असती, पण पनौतीने त्यांना हरवले.यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख न करता निशाणा साधल्याची चर्चा सुरु आहे.