मुंबई ते नागपूर वेगवान प्रवासासाठी तयार केलेला समृद्धी महामार्ग हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो...अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण तो ठरतो...नुकतंच शिंदे-फडणवीसांच्या हस्ते या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही दणक्यात झालं मात्र त्यानंतर आता काहीच दिवसांत या महामार्गावर गैरप्रकार सुरु असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे. तसा एक व्हिडिओच शेअर केला आहे.
nationalTimesXP MaharashtraUpdated: 1 Jun 2023, 1:00 pm