मुंबई वि. चेन्नई सामन्यातील निर्णायक क्षण कोणता? ऋतुराजच्या उत्तराने मनं जिंकली
5196 views
क्रीडा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासी एस के चा डॅरेल मिचेल बाद झाल्यानंतर ज्याची मैदानावर सर्वाधिक प्रतीक्षा होती त्या महेंद्रसिंग धोनीची एन्ट्री झाली आणि अवघ्या चार चेंडूंमध्ये तो असं काही करून गेला ज्याला सी एस के चाहते चमत्कार म्हणू लागले.. होय चमत्कारच.. कारण चार चेंडूंमध्ये धोनीने तीन षटकार ठोकत पाचशेच्या स्ट्राइक रेटने वीस धावा बनवल्या.. धोनीच्या 20 धावांमुळे सी एस के ने मुंबई समोर 207 धावांचा आव्हान ठेवलं .. दमदार शतक ठोकत रोहित ने एकट्याने खिंड लढवली खरी मात्र 20 धावांनी मुंबईचा पराभव झाला आणि धोनीच्या 20 धावा आणि मुंबईचा वीस धावांनी झालेला पराभव याच योगायोगाची सर्वांच्या तोंडी चर्चा होती.